स्टार प्रवाहवरील "सुख म्हणजे नक्की काय असत" या प्रसिद्ध मालिकेमधून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे जयदीप आणि गौरीची. या जोडीने अल्पावधीतच "सुख म्हणजे नक्की काय असत" या मालिकेतून प्रेक्षकांना आपलेसे केले. हळूहळू या मालिकेच्या निमित्ताने दोघांमधील नात्यांचा गोडवा देखील वाढताना आपल्याला दिसत आहे.<br /><br />#Lokmatcnxfilmy #Mandarjadhav #Girijaprabhu #Sukhmhanjenakkikayasta #Marathiserial<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber